मुंबई: बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच चर्चेत असतो. तर आता तो नागरिकत्वाच्या मुद्यावरून चर्चेत आहे. कॉनडाचे नागरिकत्व असणारा अक्षय अनेकवेळा या मुद्द्यावरून वादाच्या भोवर्यात अडकला होता. पण आता त्याने भारतीय नागरीकत्वासाठी अर्ज केल्याचे समजत आहे. एका मुलाखती दरम्यान त्याने यासंबंधीत खुलासा केला. त्याचप्रमाणे त्याने कॅनडाचे नागरिकत्व का स्विकारले? याचे देखील स्पष्टीकरण दिले आहे. अक्षय कुमार नेहमी आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतो. पण म्हणतात ना आयुष्यात वाईत वेळ प्रत्येकावर येते.
अक्षयने भारतीय नागरिकत्वासाठी केला अर्ज

ताज्या बातम्या
मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...