Saturday, April 26, 2025
Homeक्रीडाटी-२०: लंकेने नाणेफेक जिंकली, भारताची फलंदाजी!

टी-२०: लंकेने नाणेफेक जिंकली, भारताची फलंदाजी!

पुणे:

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्याला पुण्यात सुरु झाला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० अशी आघाडी घेतली आहे. गुवाहाटी येथील पहिला टी-२० सामना पावसामुळे रद्द झाला होता. इंदूर येथील दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाने सात गडी राखून विजय मिळवला होता.

- Advertisement -

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

भारताच्या

Pahalgam Terror Attack: भारताच्या हल्ल्याच्या भीतीने पाकिस्तानच्या कुरापती सुरुच; सलग दुसऱ्या...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi पहलगाम दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारताने उचललेल्‍या कडक पावलामुळे पाकिस्‍तानची झोप उडाली आहे. पाकिस्‍तानच्या सैन्याने सलग दुसऱ्या दिवशी शस्‍त्रसंधीचे उल्‍लंघन केले...