Friday, May 16, 2025
Homeदेश विदेशवाघ संवर्धनात भारताचा विश्वविक्रम

वाघ संवर्धनात भारताचा विश्वविक्रम

वाघ संवर्धनात भारताने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. वर्षांत वाघांची संख्या दुप्पट झाल्याने “ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप” गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. या बाबतची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे.

- Advertisement -

त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हंटले आहे, “ऑल इंडिया टायगर एस्टिमेशनचा कॅमेरा ट्रॅप” गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील झाला आहे. हा एक महान क्षण आहे. आत्मनिर्भर भारत.!”

नवीन जनगणनेत वाघांची संख्या २९६७ आहे. तसेच भारतात तीन करोड पेक्षा अधिक फोटो काढले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : १६ मे २०२५ – घे भरारी..

0
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ संचलित दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या पालकांसह समाजालाही त्यांच्या...