Tuesday, April 1, 2025
Homeदेश विदेशसंचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –

संचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –

दिल्ली – कोरोनाशी लढाई करायची असेल तर संचारबंदीसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. कोरोनासोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनेतेची लॉकडाउनमुळे होणाऱ्या गैरसोयमुळे माफी मागितली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच करोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : रेडीरेकनेर दरात वाढघरे-मालमत्ता महागली

0
मुंबई | Mumbai आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारने रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणार्‍यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रात 5.95%...