दिल्ली – सध्या सोशल मीडियावर चीनी वस्तूंवर बहिष्कार करण्याचे कॅम्पेन चालवलं जातं आहे. पण चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने या संदर्भात मोठा खुलासा केला आहे.
- Advertisement -
त्यांनी म्हंटले आहे, भारतामध्ये काही अति राष्ट्रप्रेमी व्यक्ती आमच्या वस्तुबाबत अफवा पसरवत आहे. पण आमच्या वस्तू भारतीयांच्या आयुष्यातील महत्वाचा भाग बनल्या आहे. चीनची भारतात ७ हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असून चीनी गोष्टीवर बहिष्कार करने अशक्य असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.