मुंबई –
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे येत्या सोमवारी
- Advertisement -
19 ऑक्टोबरला सोलापूर जिल्ह्याचा दौर्यावर जाणार आहेत. ते प्रत्यक्ष पूरपरिस्थितीची पाहणी करून शेतकरी, ग्रामस्थांची चर्चा करणार आहेत.
कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकर्याला हाती आलेले पीक गमवावं लागलं आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीस थेट शेतकर्याच्या बाधावर जाऊन परिस्थिती जाणून घेणार आहेत