Saturday, May 17, 2025
Homeदेश विदेशलडाखमधून माेदींचे चीनला आव्हान

लडाखमधून माेदींचे चीनला आव्हान

विस्तारवादाने मानव जातीचा विनाश केला आहे. परंतु विस्तारवादी धाेरण असणाऱ्या शक्ती मिटल्या आहेत. त्यांचे युग संपले आहे, हे इतिहासातून सिद्ध झालेे आहे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी लेहमधून चीनला दिले.

- Advertisement -

आपल्या २६ मिनिटांच्या भाषणात माेदी यांनी जवानांचे मनाैधर्य वाढवण्याचा प्रयत्न केला आणि चीनवर जाेरदार हल्ला केला. ते म्हणाले, भारताने कायम मानवतेच्या सुरक्षेसाठी काम केले आहे. संपूर्ण जगाने आपल्या जवानांचा पराक्रम पाहिला आहे. गेल्या काही काळात विस्तारवादानेच मानवतेचा विनाश केला आहे. जगाच्या विकासासाठी शांतता आवश्यक आहे. गेल्या काही काळात विस्तारवादाने मानवतेचा विनाश करण्याचे काम केले आहे. ज्यांना विस्तारवाद हवा आहे त्यांनी कायम जागतिक शांतीपुढे धोका निर्माण केला. अशी विस्तारवादी भूमिका घेणाऱ्या शक्तींचा पूर्णपणे संपल्या किंवा मागे हटल्या. यासाठी इतिहास साक्ष आहे. सपूर्ण जग आज विस्तावादाविरोधात एकवटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

मद्यपी

Nashik News: मद्यपी तरुणीचा भर रस्त्यात राडा; रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांसमोर अश्लील...

0
नाशिक | प्रतिनिधी इंदिरानगर अंडरपासजवळ गुरुवारी (दि. १५) रात्री एका तरुणीने मद्यधुंदावस्थेत भररस्त्यात राडा घातला. रस्त्याने जाणा-या नागरिकांसमोर अश्लील हावभाव करीत तिने गैरवर्तन केल्याचा प्रकार...