भारतातील सर्वात अभागी जीव म्हणजे शेतकरी. तो सर्वांना अन्न पुरवतो, मात्र स्वत कुपोषित असतो. वस्त्रांसाठी कापूस पिकवतो पंरतु त्याला अंगभर कपडे नसतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची परवा न करता तो शेतात राबतो. मात्र त्याच्या कष्टाचा मोबदला त्याला मिळत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन या विषयावर दैनिक देशदूतच्या वतीने आयोजित गुंतवणूक प्रतिनिधी मुकेश चोथानी यांची विशेष ब्लॉग सिरीज भेटीला येत आहे. दर रविवारी या सिरीजचा एक स्पेशल पॉडकास्ट शेतकऱ्यांना ऐकण्यास मिळणार असून आज चौथा भाग सादर करत आहोत…
Special Podcast : ग्रामीण विकास आणि संपत्ती व्यवस्थापन (भाग ०४)

ताज्या बातम्या
Pahalgam Terror Attack : कागदी घोडे नाचवणे थांबवा, ठोस कारवाई तुम्ही...
पुणे(प्रतिनिधी)
राज्यकर्ते केवळ कागदी घोडे नाचवत आहेत. पण, आता हे थांबवा. ठोस कारवाई करा. दहशतवाद्यांची ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त करा, असा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष...