Friday, May 16, 2025
HomeनाशिकVideo : बळीराजाची गरिबी दूर झाली अन् नाव पडले 'श्रीमंत धरण'; 'पाहा'...

Video : बळीराजाची गरिबी दूर झाली अन् नाव पडले ‘श्रीमंत धरण’; ‘पाहा’ देशदूतचा खास ग्राऊंड रिपोर्ट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

पेठ तालुक्यातील गावंधपाडासह परीसरातील छोट्या मोठ्या पाड्यांना ‘श्रीमंत धरण’ वरदानच ठरले आहे. श्रीमंत धरण नाव पडण्यामागचं कारण म्हणजे धरण होण्याआधी या ठिकाणी सपाट जमीन होती, ना झाडं होती, ना पाणी…

त्यामुळे येथील नागरिक भात शेती केल्यानंतर स्थलांतरित होऊन दुसऱ्या गावांना आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जात असत. मात्र धरण झाल्यानंतर या परिसरातील सर्व जमिनींना पाण्याची मोठी उपलब्धता मिळाली.

आता येथील सर्व शेतकरी बागायतदार झाले आहेत. गावंधपाडा परिसरात धरण झाले अन् शेतकऱ्यांना श्रीमंती आली. त्यामुळेच या धरणाचे नाव पडले श्रीमंत धरण पडले अशी माहिती येथील स्थानिक तुषार बिरारी यांनी दिली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

राजनाथ

Rajanath Singh: ‘कागज का है लिबास चरागों का शहर है, संभल-संभल...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi ऑपरेशन सिंदूरनंतर भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह शुक्रवारी भुज एअरबेसवर पोहोचले. त्यांनी जवानांची भेट घेत त्यांचे भरभरून कौतुक केले....