Sunday, June 8, 2025
Homeराजकीयकाँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी दिली जात नाही - उमा भारती

काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना संधी दिली जात नाही – उमा भारती

दिल्ली | Delhi

- Advertisement -

राजस्थानमध्ये चालेल्या राजकीय नाट्यावर भाजप नेत्या उमा भारती यांनी भाष्य केले आहे. त्यांनी या सर्व प्रकारसाठी राहुल गांधीच जबाबदार असल्याचे म्हंटले आहे.

त्या बोलतांना म्हणाल्या, “मध्यप्रदेश मध्ये जे झालं आणि आता राजस्थान मध्ये राजकीय नाट्य चालू आहे, त्यासाठी राहुल गांधीच जबाबदार आहे. काँग्रेसमध्ये युवा नेत्यांना प्रोत्साहन दिले जात नाही. त्यांना भीती वाटते की जोतीरादित्या सिंधिया आणि सचिन पायलट यांच्या सारख्या सुशिक्षित नेतृत्व उच्च पदावर गेले तर राहुल गांधी यांना पाठीमागे केले जाईल.” अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्या- प्रविण तिदमे यांची मागणी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik नाशिक येथे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून...