Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रकार-बसचा भीषण अपघात! चौघे जागीच ठार, १३ प्रवासी गंभीर जखमी

कार-बसचा भीषण अपघात! चौघे जागीच ठार, १३ प्रवासी गंभीर जखमी

मुंबई | Mumbai

यवतमाळमध्ये रविवारी (४ डिसेंबर) एका एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला. यात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर १३ जण गंभीर जखमी झाले आहेत.

- Advertisement -

कार अमरावतीकडे जात होती, तर एसटी बस यवतमाळकडे जात होती. यावेळी यवतमाळच्या नेरजवळील लोणी गावाजवळ कार आणि बसची भीषण धडक झाली.

- Advertisment -

ताज्या बातम्या