मुंबई –
कर्नाटकात सरकार कुठल्याही पक्षाचे असले तरी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी त्यांची भूमिका सारखीच असते. आपणही एकजूट दाखवून सीमा प्रश्न
- Advertisement -
सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी सर्वपक्षीय खासदारांच्या शिष्टमंडळाने पंतप्रधानांची भेट घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सर्व खासदारांची बैठक बोलावली होती. बैठकीत महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नीही चर्चा झाली.