Thursday, January 8, 2026
Homeब्रेकिंग न्यूजपालखेड कालव्याचे उद्यापासून आवर्तन

पालखेड कालव्याचे उद्यापासून आवर्तन

शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन उद्यापासून (दि.7) सोडण्यात येणार असल्याने पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील सिंचनासाठी दुसरे आवर्तन (दि.15) मार्च 2025 पासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालखेड लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी सुकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती.

YouTube video player

त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार आजपासून कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘मुख्यमंत्री पंचायत राज’मध्ये 61 रूपये कोटींची वसुली

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar सध्या राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीने कर वसुलीसाठी दिलेली सवलत चांगलीच लागू पडली असून दीडच महिन्यात तब्बल 61...