Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपालखेड कालव्याचे उद्यापासून आवर्तन

पालखेड कालव्याचे उद्यापासून आवर्तन

शेतकर्‍यांना मिळणार दिलासा

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

- Advertisement -

पालखेड डावा कालव्याचे सिंचनाचे दुसरे आवर्तन उद्यापासून (दि.7) सोडण्यात येणार असल्याने पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पालखेड डावा कालवा लाभक्षेत्रातील सिंचनासाठी दुसरे आवर्तन (दि.15) मार्च 2025 पासून सोडण्याचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र पालखेड लाभक्षेत्रात पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकर्‍यांची पिके पाण्याअभावी सुकायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लवकर आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली होती.

त्यानुसार माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सिंचनाचे दुसरे आवर्तन सोडण्याच्या सूचना केल्या आहे. त्यानुसार आजपासून कालव्याचे आवर्तन सोडण्यात येणार आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...