Tuesday, May 20, 2025
Homeनगरश्रीगोंदयात लिंबू बाजार भावाची कोंडी

श्रीगोंदयात लिंबू बाजार भावाची कोंडी

श्रीगोंदा (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुका लिंबू फळबागाचे आगार समजले जात असल्याने लिंबू उत्पादनात तालुका अग्रेसर असल्याने इथले लिंबू देशाच्या कानाकोपर्‍यात जाते.

- Advertisement -

मात्र मागील चार महिन्यांपासून लिंबाच्या बाजारभावाने शेतकरी हतबल झाला असून लिंबाला अवघा तीन ते पाच रुपये बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थितीत तहसिलदार महेंद्र माळी आणि बाजार समिती तसेच लिंबू खरेदी करणारे व्यापारी तालुक्यातील शेतकरी यांची बैठक झाली.

यात तोडगा निघाला मात्र असे असताना लिंबू व्यापारी यांनी या बैठकीनंतर देखील तीन ते पाच रुपये किलोने लिंबू खरेदी केलेे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : भारतीय खगोलशास्त्राचा अध्वर्यू निमाला – मुख्यमंत्री फडणवीस

0
मुंबई | प्रतिनिधी भारताची विज्ञानाधिष्ठीत प्रतिमा उजळवणारा आणि खगोल शास्त्रातील महत्ता सिद्ध करणारा महान वैज्ञानिक सुपूत्र काळाच्या पडद्याआड गेला आहे, अशी शोकभावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...