नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिक जिल्ह्यात ठिकाणी पेरणीच्या वेळी वरुणराजाने कृपा केली आहे. त्यामुळे यंदा बळीराजाला योग्य वेळी खरीपाची पेरणी करता आली आहे. यंदाच्या झालेल्या पेरण्या पावसाने लावलेली योग्य वेळी हजेरी यामुळे यंदा पिके जोमदार येणार असून उत्पादनाचा दर्जाही वाढणार आहे. याबाबतची माहिती निमगाव (Nimgaon) येथील प्रगतीशील शेतकरी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर बापूसाहेब हिरे (madhukar bapusaheb hire) यांनी दिली. दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दौऱ्याप्रसंगी हिरे ‘देशदूत’सोबत बोलत होते. त्यांच्याशी चर्चा केली आहे कार्यकारी संपादक डॉ वैशाली बालाजीवाले (Dr Vaishali Balajiwale) यांनी…