Thursday, May 2, 2024
HomeUncategorizedVideo जनता कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

Video जनता कर्फ्यूमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

जळगाव – Jalgaon

तीन दिवसांचा जनता कर्फ्यू हा फक्त जळगाव शहरासाठी लावलेला असला तरी त्याचा फटका जिल्हावासियांना बसला आहे. त्यातल्या त्यात सर्वात जास्त शेतकऱ्यांना मोठी नुकसानीची झळ पोहचली आहे. शेतकऱ्यांनी मार्केट सुरू असल्याने शेतीमाल मार्केटला आणला. मात्र किरकोळ व्यापारी बंदमुळे पोहचलेच नसल्याने शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहील्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने संताप व्यक्त केला….

- Advertisment -

ताज्या बातम्या