जळगाव –
जगभरात कोरोना व्हायरसने कहर केला असून त्याला हरवण्यासाठी कोणत्या अस्त्राचे गरज नाही तर प्रत्येक नागरीकाने सहकार्य केले आणि कारण नसताना बाहेर न जाता आपापल्या घरातच थांबून राहीले तर त्याला आपण सर्वमिळून नक्कीच हरवू शकतो.
- Advertisement -
यासाठी शासनाच्या सुचनांचे पालन करा, संयम पाळा, घरातच रहा असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.