Wednesday, May 15, 2024
Homeमहाराष्ट्रसमीर वानखेडेंना तात्पुरता दिलासा, मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

समीर वानखेडेंना तात्पुरता दिलासा, मुंबई हायकोर्टाचा महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai

आर्यन खान प्रकरणात समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. आज या प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. समीर वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेमधून ही माहिती समोर येतेय.

- Advertisement -

अखेर या प्रकरणावर मुंबई हायकोर्टाने महत्वाचा निर्णय दिला. समीर वानखेडे यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला असून २४ मे पर्यंत अटक करू नये, असा निर्णय मुंबई हायकोर्टाने दिलाय.

- Advertisment -

ताज्या बातम्या