नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमध्ये येत्या ११ जून रोजी सायंकाळी साडेचार वाजता माती वाचवा मोहिमेचे श्री सद्गुरू येत आहेत. सद्गुरू यांच्या माती वाचवा या मोहिमेला जिल्हाभरातून प्रतिसाद मिळत आहे. मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पाठींबा दिला आहे. माती परीक्षण का गरजेचे आहे? माती का महत्वाची वाटते? मातीचा पोत सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यावर शेतकरी भाष्य करू लागले आहेत. येथील शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुनील गायकवाड यांनी….