नाशिक | Nashik
नवरात्री दरम्यान अनेक महिला उपवास करीत असतात. या दिवसात काहीजण फक्त पाणी पिऊन उपवास करतात. तर काहीजण दिवसभर काही न खाता रात्री जेवण करतात. अशावेळी उपवास करताना काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे नवरात्रीचे उपवास करताना ठराविक गोष्टीचे पालन करणे आवश्यक असते. याविषयी आजच्या भागात वैद्य अश्विनी चाकूरकर यांच्याशी साधलेला संवाद…