जळगाव – Jalgaon
जिल्ह्याला आरोग्य सेवा, शुद्ध पाणी, रस्ते चौपदरीकरण, रेल्वेसेवेचे जाळे विणण्याचे काम सुरु केले आहे.
- Advertisement -
तसेच बळीराजाच्या हिताला धक्का न देता शेतकर्यांना मजबुत करण्यासाठी केंद्राने अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे, अशी माहिती खासदार उन्मेष पाटील यांनी रविवारी भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.