Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याकराेनानंतरचा भारत माेठी झेप घेईल

कराेनानंतरचा भारत माेठी झेप घेईल

जळगावातील करोना रुग्णांची संख्या चिंताजनक-देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगावात आले हाेते. यावेळी जैन हिल्सवर ‘देशदूत’शी त्यांनी संवाद साधला. करोनानंतर भारत मोठी झेप घेईल, जागतिक स्तरावर ट्रेड बॅरियर्स उभे राहतील, असा आशावाद ना. फडणवीस यांनी ‘देशदूत’शी बोलतांना व्यक्त केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या