जळगाव । Jalgaon
पद्श्री ना.धों. महानोरांच्या कवितेला प्रेम कवितेची लय असली तरी शेती-मातीचा गंध देखील त्यांच्या कवितेतून येतो. लोकसाहित्याचा संस्कार हा महानोरांच्या कवितेवर झालेला ठळकपणे दिसून येत असल्याचा सूर ‘देशदूत संवाद कट्ट्या’वर उमटला, त्याचाच हा व्हीडीओ…