Wednesday, May 21, 2025
HomeUncategorizedदसरा मेळावा : आमचं सरकार आलं तर तीन गोष्टींना प्राधान्य देऊ, त्या...

दसरा मेळावा : आमचं सरकार आलं तर तीन गोष्टींना प्राधान्य देऊ, त्या म्हणजे… – आदित्य ठाकरे

दसरा मेळाव्यात प्रथमच आदित्य ठाकरे यांचे भाषण

- Advertisement -

मुंबई | प्रतिनिधी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवतीर्थावर दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे . यात आज आदित्य ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच भाषण केले. भाषणात आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.

महाराष्ट्रातील तरुणाच्या बेरोजगावरीवर आदित्य ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केले यात प्रामुख्याने भाषणात सांगितले की आमचं सरकार आलं तर तीन गोष्टींना प्राधान्य देऊ. त्या म्हणजे, नोकऱ्या, नोकऱ्या आणि नोकऱ्या.’महाराष्ट्रातल्या तरुणांसाठी आपण हाती मशाल घेऊन सोबत असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

सत्ता परिवर्तना साठी आपण विधानसभेच्या निवडणुकीची वाट पाहत होतो निवडणूक कधी लागते या कडे लक्ष लागून होते. सरकारवर जोरदार टीका केली. सरकारने अनेक घोटाळा केल्याचे आरोप त्यांनी केले आहेत.अदानींच्या घशात मुंबई घालयाची की नाही हे ठरवायचे आहे. आपल्याला एकत्र यावं लागेल, एकजूट दाखवावी लागणार आहे. गुजरात बद्दल मला द्वेष नसून आमच्या हक्काचे गुजरातला नेत आहेत या बद्दल मला द्वेष आहे.असे आदित्य ठाकरे म्हणाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Puja Khedkar : पूजा खेडकरला ‘सर्वोच्च’ दिलासा! न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

0
दिल्ली । Delhi यूपीएससी परीक्षेतील फसवणुकीच्या प्रकरणात अडकलेल्या माजी प्रशिक्षक आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन...