रावेर – Raver
तालुक्यातील बोरखेडा येथे काल दि.१६ रोजी चौघं बहिन भावंडांची निर्घुण हत्त्या झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.
- Advertisement -
हत्याकांडाप्रकरणाची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सुध्दा आढावा घेऊन तत्काळ कारवाईचे आदेश दिलेत, पोलीस विभागाच्या सर्व वरीष्ट अधिकाऱ्यांनी याठिकाणी येऊन घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कारवाईला गीत दिली व याप्रकरणी तीन आरोपींना पकडण्यात आले असून, त्यांनी खुनाची कबुली दिली आहे,
आज गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुध्दा बोरखेडा येथे जाऊन त्या बालकांच्या पालकांची भेट घेऊन आरोपींवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर होईल असे सांगून विविध संघटनांकडून त्यांनी निवेदन स्विकारले.