Wednesday, June 17, 2026
Homeदेश विदेशसंचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –

संचारबंदी मुळे होणाऱ्या गैसोयोबद्दल देशाच्या जनतेची माफी मागतो –

दिल्ली – कोरोनाशी लढाई करायची असेल तर संचारबंदीसारख्या कठोर निर्णयांशिवाय पर्याय नाही. कोरोनासोबतची लढाई आपल्याला जिंकायची आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनेतेची लॉकडाउनमुळे होणाऱ्या गैरसोयमुळे माफी मागितली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ लागल्याने देश लॉकडाउन करावा लागला. यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो. अनेक लोकांच्या गैरसोयी होत आहेत. हातावरचे पोट असलेले लोक मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जात आहेत. अनेक कष्टकरी, कामगार यांना त्रास सहन करावा लागतो आहे. त्यासाठी मी देशवासीयांची माफी मागतो असेही पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. तसेच करोनासोबतची लढाई जिंकण्याचाही निर्धार व्यक्त केला आहे.

ताज्या बातम्या

पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभ

0
पुणे | प्रतिनिधी Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात...