Thursday, July 2, 2026
Homeनगरअतिवृष्टी आणि पूरबाधितांना पीककर्ज माफी

अतिवृष्टी आणि पूरबाधितांना पीककर्ज माफी

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या सर्व शेतकर्‍यांचे पीक कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे परिपत्रक सहकार विभागाने काल जारी केले आहे. या निर्णयामुळे भात, भुईमूग, सोयाबीन, कापूस, ऊस पिकांचे नुकसान झालेल्या नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे.

राज्यात जुलै 2019 ते ऑगस्ट 2019 या कालावधीत अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीचे निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे बैठक 19 ऑगस्ट 2019 रोजी पार पडली होती.

ताज्या बातम्या

‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त त्र्यंबकेश्वर येथे भक्ती, संस्कृती, परंपरेचा दिव्य आविष्कार

0
मुंबई | वृत्तसंस्था महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ निमित्त सोमवार, ६ जुलै २०२६ रोजी...