Monday, May 20, 2024
Homeजळगावbreaking वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग

breaking वाघूर धरणातून पाण्याचा विसर्ग

जळगाव – jalgaon

वाघुर धरणाची (Waghur Dam) पाणी पातळी २३४.१०० मी आहे. धरणात आज रोजी १०० टक्के पाणीसाठा झालेला आहे.

- Advertisement -

धरणातील जलसाठा १०० टक्के झाल्याने धरणामधून वाघुर नदी (Waghur River) मध्ये २ वक्रकार द्वारांतुन ९.६० क्युमेक ३४० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे

नदीकाठावरील सर्व लोकांनी सावध राहावे

नदीपात्रामध्ये कोणीही प्रवेश करू नये, शेतीसाठी उपयुक्त साहित्य ठेवू नये किंवा गुरेढोरे सोडू नये असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग (Jalgaon Irrigation Department) जळगाव यांचे मार्फत करण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या