Friday, July 3, 2026
Homeनगरनागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ तिरंगा रॅली

नागरिकत्व सुधारणा कायदा समर्थनार्थ तिरंगा रॅली

अहमदनगर – नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) च्या समर्थनार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून (अभाविप) तिरंगा रॅली काढण्यात आली. वाडिया पार्क ते गांधी मैदान पर्यंत ही रॅली काढण्यात आली. या रॅलीत महाविद्यालयीन तरुण तरुणी सहभागी झाले हाेते.

ताज्या बातम्या

मान्सून

Monsoon Rain Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचे वारे सक्रिय;...

0
मुंबई | Mumbaiमहाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सह संवेदनशील भागांमध्ये एनडीआरएफचे पथक...