Wednesday, April 15, 2026
Homeनगर१० जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार – बाळासाहेब थोरात

१० जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत विचार – बाळासाहेब थोरात

मुंबई – राज्यातील 10 जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा जिल्ह्यात जिल्हा सीमा सील करून उद्योग धंदे सुरू करता येईल का यावर मंगळवारच्या मंत्रिमंडळ उपसमितीत चर्चा झाली, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

या विषयावर मुख्यमंत्रांनी पंतप्रधानांशी चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश अन् विविध प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar केंद्र शासनाकडून स्पष्ट निर्णय न झाल्याने राज्यभर समग्र शिक्षा अभियान सध्या ठप्प आहे. यामुळे मोफत विद्यार्थ्यांची गणवेश, पाठ्यपुस्तके योजनेसह शिक्षक, साधन व्यक्तींचे...