Thursday, July 2, 2026
Homeमहाराष्ट्रवाधवान’ प्रकरणी गृहमंत्र्यांचा खुलासा !

वाधवान’ प्रकरणी गृहमंत्र्यांचा खुलासा !

मुंबई – वाधवान कुटुंबाला महाबळेश्वर येथे जाण्यासाठी जे पत्र गृह विभागाचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांनी दिले होते ते पत्र कोणाच्या दबावाखाली न देता मानवतेच्या आधारावर दिल्याचे कबूल केले आहे. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.

तसेच या प्रकरणी रविवारी दुपारच्या सुमारास सातारा पोलीस अधीक्षकांनी धीरज व कपील वाधवान या दोघांना सीबीआयच्या ताब्यात दिले असून त्यांचे कुटुंबातील इतर लोकांना होम क्वॉरन्टीन् केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Nasik News : एसटी महामंडळाचे ११ अधिकारी तडकाफडकी निलंबित

0
​नाशिक । प्रतिनिधी Nashik एसटी महामंडळाच्या नाशिक आणि अमरावती विभागांतर्गत सुरू असलेल्या ढिसाळ, मनमानी आणि भ्रष्ट कारभाराचा पर्दाफाश करत परिवहन मंत्रालयाने सर्वात मोठी कारवाई केली...